April 25, 2024

Category : काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

सायबर समाजाच्या प्राबल्यामुळे परिवर्तनवादी चळवळींचा अवकाश आक्रसतो – रणधीर शिंदे

चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे द्वंद्वात्मक चळवळींची समाजाचे प्रवाहीपण टिकविण्यासाठी आवश्यकता असते....
काय चाललयं अवतीभवती

डॉ. अपर्णा पाटील यांच्या कावेरी कादंबरीचे शनिवारी प्रकाशन

कोल्हापूर : डॉ. अपर्णा पाटील लिखित कावेरी या इंग्रजी भाषेतील कादंबरीचे प्रकाशन शनिवारी (ता. १६ सप्टेंबर ) रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून...
काय चाललयं अवतीभवती

मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे अरविंद गोखले, विद्याधर निमकर यांना पुरस्कार

पुणे: ‌‘मृत्युंजय’कार शिवाजीराव सावंत यांच्या स्मरणार्थ कार्यरत असलेल्या येथील मृत्युंजय प्रतिष्ठानमार्फत यंदाचा साहित्यविषयक पुरस्कार ज्येष्ठ संपादक , लेखक अरविंद व्यं. गोखले यांना, तर समाजकार्य पुरस्कार...
काय चाललयं अवतीभवती

टोमॅटो दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक

आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा....
काय चाललयं अवतीभवती

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी

पुण्‍याचे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय बनले  भारतातील पहिली कार्बनरहित छावणी भारताने ग्लासगो कॉप 26 मध्ये 2070 पर्यंत “नेट शून्य कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवले...
काय चाललयं अवतीभवती

उपासमारीसंदर्भातील जागतिक आकडा चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने  (एफ अँड ए) जागतिक पातळीवरील अन्नसुरक्षा व पोषण दर्जा याबाबतचा 2023 चा अहवाल प्रसिद्ध केला. अन्नधान्यांच्या वाढत्या किंमती, कोरोनानंतर ...
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळाचे शब्दसाधक पुरस्कार जाहीर

चंद्रपूर – झाडीपट्टीतील साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, बोली भाषेवर उत्तम लेखन व्हावे, बोलीच्या वैशिष्ट्याचे जतन व संवर्धन व्हावे, लिहित्या हाताना बळ मिळावे या उदात्त हेतूने दरवर्षी...
काय चाललयं अवतीभवती

कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर

सातारा येथील कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानच्यावतीने उत्कृष्ट वाङमय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे २७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. कुंडल कृष्णाई प्रतिष्ठान या संस्थेची...
काय चाललयं अवतीभवती

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे....
काय चाललयं अवतीभवती

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली...