फणसाला कसलीच रोगराई नाही, देखभाल नाही, लागवडीचा खर्च कमी आणि ‘उत्पन्नाची हमीच हमी’ असल्याने आंबा, काजूच्या तुलनेत फणस शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. झाड लावल्यानंतर दोन वर्षे...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आजही भात साठवणूकीसाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर केला जातो. अशा या विषमुक्त पद्धतीची एक झलक…. सौजन्य – सौ. अश्विनी व्हरकट...
हादग्याची लागवड परसबागेतही करता येणे शक्य आहे. यातून मिळणारी फुले ही औषधी आहेत. त्याची भाजी नियमित खाणे आरोग्यास उपयुक्त आहे. जाणून घ्या हादग्याबद्दल आणि त्यापासूनच्या...
वर्ल्ड फॉर नेचर संस्थेच्यावतीने सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्यावस्त्या धनगरवाडे, शाळा, महाविद्यालयामध्ये वन्य प्राण्यांच्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. निसर्गाचे संवर्धन आणि त्याची गरज याचे महत्त्व स्थानिकांनाच...
राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातर्फे सुधारित कृषि अवजारे व यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. या संदर्भात डॉ. तुलसीदास बास्टेवाड यांची माहिती…...
रत्नागिरी येथील मत्स्यालयाला व संग्रहालयास भेट दिल्यास आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडेल. त्यासाठी आपले रत्नागिरीत निश्चितपणे स्वागत आहे.. एक पर्यटक..अभ्यासक..जिज्ञासू अन् विद्यार्थी म्हणून..! प्रशांत सातपुतेजिल्हा...
चालू वर्षी अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने प्रामुख्याने तांबेरा आणि पानावरील तपकिरी ठिपके या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या रोगावर...