गावाच्या उभारणीचा, वाटचालीचा, सांस्कृतिक वारशाचा, प्रगतीचा ,जपणूकीचा इतिहास मांडणारा हा ग्रंथ पुढील पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. डॉ श्रीकांत पाटील संभाजी चौगले लिखित...
अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर हंबरमधील दहाही कथा वाचताना, गावगाड्यातील ग्रामीण आणि कृषी जीवनाबरोबर, लोकांच्या परिस्थितीचा, हतबलतेचा असहाय्यतेचा, नियतीशरणतेचा आणि परिस्थिती शरणतेचा अनुभव वाचकाला येतो. कथा वाचताना...
भाऊसाहेब मिस्त्री यांनी कादंबरी लेखनातून आपलं गाव, आपली माणसं, व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नात्यांची, मैत्रीची असणारी गुंफण मांडत ग्रामीण भागातल्या कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे यथार्थ...
भावनामुळे प्रज्ञेचा विकास झाल्यास अस्तित्वाचे सत्य स्वरूप पाहण्यास आपण सिद्ध होतो. या भावनामय प्रज्ञेमुळे बुद्धत्व प्राप्त होते. पुष्पा सुनिलराव वरखेडकरमाजी पर्यवेक्षिका पी डी कंन्या शाळा...
एकंदरीत कादंबरीत अतिशय प्रवाही आणि सरळ सोपी भाषा वापरली आहे जी कथानकाला गतिमानता देते. फक्त या कादंबरीत प्रकरणांची संख्या अकारण वाढवली आहे असं वाटतं. सलग...
झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...