March 28, 2024

Category : पर्यटन

पर्यटन

बीदरचा किल्ला…

बहामनी सुलतान अहमदशाह यांनी बांधलेला हा भव्यदिव्य किल्ला. मध्ययुगीन काळात ही शाही देशातील सर्वात शक्तीशाली सत्ता होती. इ. स. १४२६-३२ दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला....
काय चाललयं अवतीभवती

रामसर स्थळांच्या यादीत भारतातील आणखी पाच स्थळांचा समावेश

नवी दिल्ली – रामसर स्थळांच्या यादीत देशातील महत्त्वाच्या पाच (5) नवीन पाणथळ स्थानाचा समावेश  केला आहे. यामुळे देशातील रामसर स्थळांची संख्या आता 54 इतकी झाली...
मुक्त संवाद

पुण्यात पदभ्रमंती करू इच्छिणाऱ्या डोंगरभटक्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक

आपल्या किल्ल्यांची जरी आज खंडारं झाली असली तरी किल्ल्यावरचा प्रत्येक भग्न दगड आणि चिरा हा आपले पूर्वज शेवटपर्यंत परकियांशी प्राणपणाने लढल्याचा पुरावा देतात. यासाठी किल्ल्यांना...
पर्यटन

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

नैसर्गिक वनसंपदाने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या पूर्व भागातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया,चंद्रपूर हे चार जिल्हे म्हणजेच आमची झाडीपट्टी होय. या चार जिल्ह्यातील मुख्य नदी म्हणजे वैनगंगा.या नदीच्या...
व्हिडिओ

पाऊस – ओल्याचिंब पावसाचा बहुरंगी प्रवास

जन्मा पासून असलेलं पावसाचं आणि आपलं नातं वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं भेटत जातं. आपल्या बालपणी कागदी होड्या करताना, चिखलात उड्या मारताना तो आपल्यासारखा लहान होतो.पहिल्या...
पर्यटन

गोकाक धबधबा…

बेळगाव जिल्ह्यात घटप्रभा नदीवर गोकाकचा धबधब्याचे सौंदर्य खास आपणासाठी डी सुभाष प्रोडक्शनच्या सौजन्याने…...
पर्यटन

सुंडी धबधबा…

कर्नाटकातील बेळगावपासून आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडपासून २८ किलोमीटरवर सुंडी धबधबा आहे. उंचीवरून पडणारे पाणी आणि येथील हिरवाई मनाला मोहून टाकते. या धबधब्याचे विहंगम दृश्य ड्रोनच्या...
फोटो फिचर

अप्रतिम सौंदर्य ! धुक्यात हरवलेला गगनबावडा…

पावसाळा सुरू झाला की अवघी सृष्टी बहरून जाते. आणि जेव्हा हे धुकं जमिनीवर उतरतं तेव्हा या निसर्गाला स्वर्ग रूप प्राप्त होतं..कोल्हापूर जिल्ह्यातला हा स्वर्ग म्हणजे...
पर्यटन

जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय

हिमाचल प्रदेशातील स्पिटी खोऱ्यातील हिक्किम गावामधील टपाल कार्यालयाचे वैशिष्ट असे की हे जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय आहे. समुद्रसपाटीपासून १४ हजार ५६७ फुट उंचीवर हे...
पर्यटन

चितकुल उत्तर भारतातील शेवटचे गाव…

भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका...