March 28, 2024

Tag : कोल्हापूर

विश्वाचे आर्त

नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे

ज्ञानेश्वरी, गीता तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाला लागू पडते. देश बदलला म्हणून मग त्या ओव्यात किंवा श्लोकात बदल होत नाही. भाषा बदलेल पण श्लोक किंवा ओवी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अफसाना मणेरी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी अफसाना हरूण मणेरी यांनी त्यांच्या संशोधनांतर्गत प्राप्त केलेल्या ४० दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नुकताच विद्यापीठाकडे सुपूर्द केला. कुलगुरू...
मुक्त संवाद

ओढाळाच्या संगे सात्विक नासली

ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं...
विश्वाचे आर्त

स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो

स्वराज्य उभे करण्यासाठी मनामध्ये तसा विचार उत्पन्न व्हायला हवा म्हणजे आपोआपच मनाची विचार करण्याची पद्धती बदलते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योगपतींच्या यशोगाथाही अशाच विचाराने...
विश्वाचे आर्त

गुरुंनी दाखवलेल्या वाटेवरच खरा आत्मिक आनंद

पैसा कमवताना मात्र पैसेवाल्याशीच मैत्री केली जाते. काहीवेळेला सदाचार, शिष्टाचारही इथे संपतो. केवळ अन् केवळ पैशासाठीच ही लढाई सुरू राहाते. कारण पैसाच आपली किंमत ठरवत...
विश्वाचे आर्त

जीवन आनंदी करणारे सद्गुरुच माझ्या हृदयी

सद्गुरु आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपण असायला हवे, तरच ते आपणास आत्मसात होऊ शकते. या खऱ्या अर्थाचा बोध आपणास जेंव्हा...
विश्वाचे आर्त

विश्वाला ब्रह्मसंपन्न करण्याचे सामर्थ्य ज्ञानेश्वरीत

शिष्यांच्या बोधातच, प्रगतीमध्येच सद्गुरुंना संजिवन समाधीचा लाभ होत असतो. शिष्याच्या यशातच, सुखातच गुरुंचे सुख-समाधान असते. म्हणून गुरुजवळ मागताना काय मागायचे याचा विचार आपण स्वतःच करायला...
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कारासाठी आवाहन

श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठीआवाहन कोल्हापूरः नेज ( ता. हातकणंगले) येथील स्फूर्ती साहित्य संघाचे अध्यक्ष व प्रसिध्द लेखक, कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या मातोश्री सत्यभामा भगवंत...
विश्वाचे आर्त

एकतरी ओवी अनुभवावी हे यासाठीच…

अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. पारायणातून, ग्रंथाच्या अभ्यासातून ही अनुभुती येत राहाते. समस्त मानव जातीच्या कल्याणाचा विचार या ग्रंथात दिला आहे. विश्वाचे कल्याण व्हावे, ज्याला...
मुक्त संवाद

डॉ. इस्माईल पठाण यांच्या नजरेतून शिवरायांची धर्मनीती

हिंदुधर्मामध्ये अनेक पंथ, परंपरा आहेत. पण छत्रपती शिवाजी हे कोणाच्याही एकाच्या आहारी गेले नाहीत. त्यांचा धर्माभिमान व श्रद्धा डोळस व प्रागतिक होती. नौकानयन बंदी किंवा...