पावसाच्या पहिल्या सरींच्या जोरावर मोकळ्या जागेत उगवणारं हिरवं गवत त्यावरील जलबिंदूंच्या तळव्यांना होणाऱ्या नाजूक स्पर्शांमुळे एवढं काही मुलायम भासतं की असा स्पर्श केवळ निसर्गाकडूनच अनुभवावा...
ग्रामपंचायत पातळीवरती म्हणजेच लोकांच्या पातळीवरती निर्णय घेतले जावेत ते ते दिल्ली किंवा मुंबईमध्ये बसून नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवू नयेत अशा पद्धतीचा आग्रह या समितीने...
पावसात निथळणारा कोकण म्हणजे डोळ्यांना लुभावणारा स्वर्ग, कोकणातील घाट रस्ते, नारळी- पोफळीच्या बागा, कौलारू घरे अन् पावसात भिजलेला समुद्र किनारा..या सगळ्याचं अनुभव वंदनीय परशुरामाची भूमी...
देवबाग किनारा – कार्ली नदी आणि अरबी समुद्रांचा संगम होणारा हे ठिकाण. मालवणपासून १२ किलोमीटर अंतरावर तर तारकर्लीपासून सहा किलोमीटरवर आहे. कोकणातील हा स्वर्गच असे...
कोकण हे जैवविविधतेने नटलेली आहे. पण काही व्यक्ती ही जैवविविधता जोपासत आहेत. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. कोल्हापुरातील गार्डन्स क्लबने अशा ठिकाणी भेटी देऊन एक...
सातारा , रत्नागिरी या जिल्ह्यांना जोडणारा आणि ऐतिहासिक महत्व असलेला कुंभार्ली घाट, मोठा विस्तार असणारे कोयना धरण आणि सह्याद्री घाट रांगांमध्ये आपलं वेगळच स्थान राखून...
कोल्हापूर जिल्ह्यात विविधतेने परिपूर्ण असलेला तालुका म्हणजे चंदगड. जिथं लाल मातीत माखलेले रस्ते , घनदाट जंगले आणि आजूबाजूला असलेला पाण्याचा निरंतर प्रवास आपल्याला भुरळ घातल्याशिवाय...
मालवण तारकर्ली येथे म्युझिकल ट्रिपच्या निमित्ताने आम्ही कोकणात आलो होतो. तेव्हा मला कोकण, कोकण हे गीत नकळत सुचले. आम्ही चार गाण्यांचे काम पूर्ण केले होते...