विश्वाचे आर्तसमाधीपाद : चित्त स्थिर कसे होते ?टीम इये मराठीचिये नगरीJanuary 24, 2021January 24, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 24, 2021January 24, 20210912 समाधिपाद सूत्र-३९ यथाभिमतध्यानाद्वहष ज्याला जे आवडते, त्यात त्यांचे मन रमले की चित्त स्थिर होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी जो जे वांछील तो ते राहो… असे म्हटले असावे....