हुबळी ते मुंबई विमान प्रवासात महेश पाटील बेनाडीकर यांना शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन योगायोगाने घडले. ही तर श्रींची कृपा…मोबाईलने काढलेल्या छायाचित्रावर रायगड किल्ल्यावरची ठिकाणे दाखवणारा...
सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर...
वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू शकतो अन् अन्य वन्यप्राण्याचे रक्षण...
प्रजा सुखी तर राजा सुखी’ या सूत्रानुसार शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राजव्यवस्था निर्माण केल्याचे दिसते. हिंदवी स्वराज्यात काटेकोर जलव्यवस्थापण, शेतसारा माफी, सवलती समृद्ध कृषी...
गडप्रदक्षिणा घालणारा मॅरेथॉन मार्ग 3, 5, 10, 21.1 या चार गटात स्पर्धा नाममात्र नोंदणी शुल्कात विविध सुविधा शिवनेरी ट्रेकर्स जुन्नर मार्फत आयोजन जुन्नर : अवघ्या...
छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासात त्यांच्या “आग्र्याहून सुटके”चे महत्व अनन्यसाधारण आहे. जर महाराज तेथून सुटून सुखरूप परत आलेच नसते तर……? विचारच करवत नाही………! शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका...
शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर अनेक कार्यक्रमात साजरा झाला. हे सर्व या चित्रफितीच्या माध्यमातून आपणासर्वांच्यासाठी.. ( सौजन्य – युवराज संभाजीराजे छत्रपती )...
सुर्याचेही तेज लाभले महाराष्ट्री एक तारा ,स्वाभिमान जागा केला त्याने पावन झाली धरा . स्वराज्याचे अमर तोरण पराक्रमाच्या गाथा ,शिवबाचा गौरव जगती ताठर होते माथा...