March 28, 2024
Home » Shivaji University

Tag : Shivaji University

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांना कार्बन साक्षर बनविण्याची गरज

प्रत्येक देशाने जेवढा कार्बन डायऑक्साईड निर्माण करते, तितका शोषून घेण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. तितके कार्बन क्रेडिटस त्या देशाकडे नसल्यास त्या देशाला दुसऱ्या उद्योगाकडून,...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अफसाना मणेरी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी अफसाना हरूण मणेरी यांनी त्यांच्या संशोधनांतर्गत प्राप्त केलेल्या ४० दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नुकताच विद्यापीठाकडे सुपूर्द केला. कुलगुरू...
गप्पा-टप्पा

सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती – डॉ. इस्माईल पठाण

लेखकाच्या मनोगतात डॉ. इस्माईल पठाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वसामान्य अशा सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेवून स्वराज्याची निर्मिती केली. त्यांनी जातीच्या आधारावर नाही तर...
काय चाललयं अवतीभवती

संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य – रमेश वरखेडे

कोल्हापूरः संत तुकारामांच्या अभंगामध्ये वैचारिक वारसा टिकवण्याचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन डॉ. रमेश वरखेडे यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील संत तुकाराम अध्यासनाच्यावतीने आयोजित तुकाराम अभ्यासाच्या...
काय चाललयं अवतीभवती

मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित

मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत आज  प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या...
मुक्त संवाद

शिवरायांची धर्मनीती यावर तपशीलवार चर्चा

सतराव्या शतकातील धर्मश्रद्ध वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी दख्खनमध्ये स्वबळावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अर्थात शिवरायांचा सर्वधर्मसमभावाचा विचार त्यांच्या या हिंदवी स्वराज्याचा मूलाधार होता. खरं तर...
गप्पा-टप्पा

कृष्‍णात खोत हे  शेती समूहाचे चित्रण करणारे समर्थ कादंबरीकार – आसाराम लोमटे

कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीत झालेल्या चर्चा सत्रात आसाराम लोमटे, प्रा. प्रवीण बांदेकर, संपत देसाई आणि स्वतः कृष्णात खोत यांनी मते मांडले. त्याची मते...
काय चाललयं अवतीभवती

भारतीय गणराज्य आणि स्त्रियांचा राजकीय सहभाग या विषयावर पोस्टर स्पर्धा

कोल्हापूर – भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठाच्या श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, राज्यशास्त्र विभाग, गाधी अभ्यास केंद्र आणि नेहरू अभ्यास केंद्र याच्यावतीने २५...
काय चाललयं अवतीभवती

खांडेकरांनी साहित्‍यातून समाजाला मूल्‍यविचार दिला – गोविंद काजरेकर

खांडेकरांनी साहित्‍यातून समाजाला मूल्‍यविचार दिला – गोविंद काजरेकर कोल्हापूरः खांडेकरांनी आपल्‍या साहित्‍यातून समाजाला मूल्‍यविचार दिला, असे प्रतिपादन गोविंद काजरेकर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठातील मराठी...
काय चाललयं अवतीभवती

शिवाजी विद्यापीठात ६१ व्या वर्धापनदिनानिमित्त केलेली रोषणाई…

शिवाजी विद्यापीठाच्या ६ १ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य प्रशासकीय भवन इमारतीला राष्ट्रध्वजाच्या रंगांची आकर्षक रोषणाई…...