माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली...
दांडगा जनसंपर्क हे सध्याच्या काळातील यशाचे एक उत्कृष्ठ परीमाण बनले आहे. आपण आपल्या जिवनात जेवढी माणसे जोडाल तितकी यशाची खात्री वाढते हा नव्या काळाचा नवा...
जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।। श्री ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने...
अवघे २५ हजार रुपये भांडवल घालून नवनाथने १९९३ मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला. एका भाड्याच्या शेडमध्ये त्याने या व्यवसायाला सुरूवात केली. पहिल्या महिन्यातच नवनाथला असे...