आत्मचरित्र लिहिण्याची हिम्मत बाळगली पाहिजे : मंगला गोडबोले पुणे : “थोरामोठ्यांनीच आत्मचरित्र लिहावीत, हा परंपरेचा पगडा झुगारून आपल्या जगण्याचे अनुभव मांडणारे आत्मचरित्र लिहिण्याची हिंमत बाळगली...
सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज सुनिताराजे पवार यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा...
संग्रहातील सहापैकी तीन कथा ह्या नायिकाप्रधान आहेत. ग्रामीण मुलींचे मनोबल वाढविणा-या ह्या कथा आहेत. स्त्रीसक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या ह्या कथा आहेत. सहकार्य, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, समजूतदारपणा...
सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय यांचे वतीने दरवर्षी दिले जाणारे राज्यस्तरीय “कै भास्करराव माने स्मृत्यर्थ, अक्षर गौरव साहित्य पुरस्कार २०२१” जाहीर करण्यात आले आहेत....
कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेच्यावतीने उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम होऊ न शकल्याने २०१९ चे बालसाहित्य...
भारताला परकीयांच्या जाेखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे जसे आपल्यावर अपार ऋण आहे. तसेच ऋण समाजातील दुष्ट प्रथांशी लढून त्यास निकाेप बनविणाऱ्या समाजसुधारकांचेही आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा लढा परकियांशी...
वातावरणाचा समतोल ढासळला. मानवाला त्याची फिकीर नाही. तो स्वतःच्या स्वार्थासाठी हवे तेच करत राहिला. निसर्गाने मात्र आपला धर्म सोडला नाही. पशूपक्षांनी आपले वर्तन बदलले नाही....
प्रा. रामदास विठ्ठलराव केदार साहित्यिक, कवीप्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूरकेंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यासकेंद्र, वाढवणा.बैल दौलतीचा धनी...