सामाजिक चळवळीच्या मुशीतूनच घडतात साहित्य चळवळीचे कार्यकर्ते

२ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी पैठण येथे झालेल्या पाचव्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनात संत एकनाथ ज्ञानपीठावरून इंद्रजीत भालेराव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…. पाचव्या शेतकरी साहित्य संमेलनाच्या मांडवात माझ्यासमोर बसलेल्या शेतकरी, शेती प्रेमी, रसिक अशा माझ्या भावांनो आणि बहिणींनो!साष्टांग दंडवत! प्रणाम!! तुमच्याशी संवाद साधताना, बोलताना मला फार फार आनंद होतो … Continue reading सामाजिक चळवळीच्या मुशीतूनच घडतात साहित्य चळवळीचे कार्यकर्ते