अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध
महापुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ॲागस्टपर्यंत अलमट्टीची पाणीपातळी ५१२ मीटर ठेवावी. बेळगांव जिल्ह्यातील महापुरास कारणीभूत ठरत असलेल्या कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलांचा भराव कमी करून दोन्ही बाजूस दोन -दोन कमानी बांधकाम केल्यास पाण्याचा फुगवटा कमी होऊन पात्राबाहेर पडलेले पाणी सहजगत्या प्रवाहीत होईल. राजू शेट्टी माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर … Continue reading अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed