भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?
शेतकऱ्यांची जमीन काढून घेऊन ती खाजगी कारखानदारांना वा अन्य संस्थांना देणे असा या कायद्याचा गैरवापर होत आला आहे. किरकोळ मावेजा देऊन जमीन संपादन करायची व काहीशा अधिक किंमतीत कारखानदारांना विकायची व या व्यवहारात हात ओले करून घ्यायचे, असे प्रताप अनेक प्रकरणात झाले आहेत. भारतात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन करून जेवढ्या प्रमाणात … Continue reading भू संपादन कायद्यातील दुरुस्ती शेतकरी हिताची ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed