मराठीतील महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरी : चिंबोरेयुद्ध

खऱ्या अर्थाने ही कादंबरी नाही. की याला फारसे सलग कथानकही नाही. पण आजकाल प्रत्येकाच्या मनात धोकावणारे असंख्य प्रश्न आणि त्या प्रश्नांचा गुणकार यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सामान्य लोकांचे प्रश्न यातून पुढे येतात. जातीय, धार्मिकतेढ श्रेष्ठ- कनिष्ठ असे वाद, कनिष्ठ जातीला तुच्छ लेखनाची प्रवृत्ती आणि समाजाची ढोंगी प्रवृत्ती लेखकांनी मांडली आहे. … Continue reading मराठीतील महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरी : चिंबोरेयुद्ध