अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ग्रंथ म्हणजे त्यांच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेट – डॉ. रणधीर शिंदे

कोल्हापूर – अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा ग्रंथ होय. अण्णाभाऊंच्या सम्यक कादंबरीचा आढावा घेणारा हा ग्रंथ म्हणजे अण्णाभाऊंच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेटच म्हणता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधिर शिंदे यांनी केले. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या … Continue reading अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ग्रंथ म्हणजे त्यांच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेट – डॉ. रणधीर शिंदे