ग्रामीण वेदनांचा लेखाजोखा म्हणजे अर्धा कोयता..
‘अर्धा कोयता’ कथासंग्रहामधील संवादाची भाषा, शब्द, मांडणी, कथेतील पात्रांच्या भावना जशा आहेत तशाच पोहचवतात. लेखिका अगदी सुक्ष्मपणे सामाजिक, कौटुंबिक, ग्रामीण व्यवस्थेकडे बघते, व स्वतः अनुभवल्या सारखी मांडते. म्हणूनच ते काळजाला भिडते. अगदी साधी सोपी भाषा, सरळ मांडणी, परिचयाचे संवाद यामुळे लिखाण थेट भिडते. समजून घ्यायला अगदी सामान्य माणसाला पण सोपे … Continue reading ग्रामीण वेदनांचा लेखाजोखा म्हणजे अर्धा कोयता..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed