समाज आणि साहित्याचा संवाद

साहित्य आणि समाज वेगळा नसतो. साहित्याची बांधिलकी हीच मुळात समाजाची बांधिलकी असते. याच पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ ‘आधी समाज असतो म्हणून साहित्याची निर्मिती होते’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून कार्यरत आहे. अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन डिसेंबर मध्ये … Continue reading समाज आणि साहित्याचा संवाद