नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यावरणीय हानी, गाळ साठवण, विस्थापन आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर धरणांचे भवितव्य नव्याने तपासले जात असून, विकास आणि निसर्ग यामधील समतोल कसा साधायचा, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. राजेंद्र … Continue reading नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?