कायद्याचा शेतकऱ्यांवर असा झाला परिणाम…
काँग्रेसने शेतकरीविरोधी कायदे आणले. डाव्यांनी त्यांना पाठिंबा दिला. आज भाजपवाले तेच कायदे राबवीत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हे तिघेही जबाबदार आहेत, शेतकरी हत्यांचे गुन्हेगार आहेत. ह्याची किंवा त्याची बाजू घेता येत नाही. शेतकरीविरोधी कायद्यांचे निर्माते, पुरस्कर्ते, आणि राबवते या तिघांपासून सावध राहिले पाहिजे. राजकारणासाठी ते काहीही करू शकतात. अमर हबीब, अंबाजोगाई … Continue reading कायद्याचा शेतकऱ्यांवर असा झाला परिणाम…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed