शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती

॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय सत्ता होतीच. त्यामुळे एकनाथकाळात जी समाजीक आणि राजकीय परीस्थिती होती तीच तुकोबांच्या काळातही होती. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य तुकोबांना पाहता आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अभंगात शिवकालीन शेतीचे संदर्भ पाहायला मिळणार … Continue reading शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती