युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज

राष्ट्रीय युवक दिन विशेष स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी प्रेरणादायी विचार दिले.. आचरणात आणण्यात आधी पिढी आणि सध्याची पिढी देखील कमी पडताना दिसते. कष्टाविण फळ ना मिळतेतूज कळते परी ना वळते … या गोंधळाच्या स्थितीत असणाऱ्या युवकांना किमान राष्ट्र संपन्न करण्यासाठी आवश्यक असणारे योग्य ते वळण सापडो या सदिच्छेसह, शुभेच्छा. प्रशांत … Continue reading युवकांनी बदल स्विकारत वाटचाल करणे ही काळाची गरज