शक्तीपीठ महामार्ग : विकासाचा मार्ग की निसर्गनाशाचा प्रारंभ ?
निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न वाटतो. जल, जंगल आणि जमीन जर टिकली नाहीत, तर मानवजातीचे अस्तित्वच टिकणार नाही – हे या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. महादेव पंडित,स्थापत्य अभियंता नागपूर–गोवा द्रुतगती मार्ग (शक्तीपीठ … Continue reading शक्तीपीठ महामार्ग : विकासाचा मार्ग की निसर्गनाशाचा प्रारंभ ?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed