भारतीय संविधानाची जुळणी कशी झाली ?

जेव्हा राज्यघटनेचा मसुदा चर्चेसाठी अनेकांना उपलब्ध होता त्या वेळेसच जून 1948 मध्ये त्या वेळच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर हरीलाल कनिया यांनी त्यांच्या गुवाहाटी येथे केलेल्या एका भाषणामध्ये अतिशय स्पष्ट मत मांडले. तोपर्यंत ब्रिटिश काळात ब्रिटिशांच्या न्यायव्यवस्थेबद्दल न्यायाधीशांनी अशा प्रकारचे मतप्रदर्शन कोर्टाबाहेर करणे औचित्यपूर्ण नव्हते. कनिया यांनी प्रस्तावित राज्यघटनेमधील न्यायव्यवस्थेला … Continue reading भारतीय संविधानाची जुळणी कशी झाली ?