भारतीय अध्यात्म आणि आंतरभारती चळवळ : एकात्मतेचा सेतू

भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा संगम असलेली ही भूमी आहे. या भूमीचा आत्मा अध्यात्मिक आहे, तर तिची धडधड बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक आहे. म्हणूनच भारताच्या अध्यात्मिक वातावरणाला भाषिक-सांस्कृतिक ऐक्याची जोड देणारी “आंतरभारती” ही संकल्पना अत्यंत सुसंगत … Continue reading भारतीय अध्यात्म आणि आंतरभारती चळवळ : एकात्मतेचा सेतू