सकस जीवनानुभवांची चित्रपेर : ‘जारवा’

मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव नव्या जाणिवांनी उलगडतो. निसर्ग, श्रम, स्त्री-अनुभव आणि कृषीसंस्कृतीच्या हरवत चाललेल्या ओलाव्याचा शोध घेणारे हे लेखन वाचकाला अंतर्मुख करत जीवनाकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडते. मनीषा उगले आपण माणसे मुळातच गोष्टीवेल्हाळ; … Continue reading सकस जीवनानुभवांची चित्रपेर : ‘जारवा’