कोकणातील शेती अन् वन्य प्राण्यांचा वाढता संघर्ष

कोकणाच्या भूमीचा विचार केला, की निसर्गाच्या समृद्धीने भारावून जाणं स्वाभाविक आहे. पावसाने न्हालेली हिरवीगार शेतं, डोंगरउतारावर डुलणारी भातपिकं, नारळ, आंबा, काजू यांच्या बागांनी व्यापलेली खेडी… या सगळ्यातून कोकणाची खरी ओळख डोकावते. पण या सौंदर्यामागे आज एक वेदनादायी वास्तव लपलेलं आहे. ते वास्तव म्हणजे शेतकऱ्यांवर ओढवलेलं रानटी प्राण्यांचं संकट. भात, नाचणी, … Continue reading कोकणातील शेती अन् वन्य प्राण्यांचा वाढता संघर्ष