कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !
आगामी काही वर्षामध्ये मानव महत्त्वाचा का त्याने निर्माण केलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान, यंत्र मानव व कृत्रिम बुध्दिमत्ता(आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) महत्वाची हे ठरवण्याची तसेच त्याचे वाजवी नियमन, नियंत्रण करण्याची वेळ आली आहे. मानवानेच जन्म दिलेल्या “कृत्रिम बुद्धिमत्तेचा ” भस्मासूर आपल्या समोरच अक्राळविक्राळ स्वरूप धारण करत आहेत. यामुळे आपन्या बौद्धिक विकासामध्ये तसेच सर्जनशीलतेवर मर्यादा … Continue reading कृत्रिम बुद्धिमत्ते”च्या भस्मासुरावर नियंत्रण अनिवार्य !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed