कुण्या गावचं आलं पाखरू….

वरील ओळ वाचून सामान्य लोकांना सिनेमातलं गाणं आठवतं आणि पक्षी निरीक्षकांना मात्र एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आलेले पक्षी आठवतात. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार काही पक्षी ठराविक महिन्यात, ठराविक ठिकाणी स्थलांतर करतात. मी पक्षी निरिक्षणाला सुरुवात केल्यानतंर, रत्नागिरीत कोणकोणते पक्षी स्थलांतर करून येतात हे कळायला लागलं. मग हे पक्षी दरवर्षी … Continue reading कुण्या गावचं आलं पाखरू….