शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज
जमीनीच्या विखंडणाची प्रक्रिया थांबेल, शेतीत भांडवल गुंतवणूक सुरू होईल. धाडसी, कल्पक आणि कतृत्ववान लोक शेतीत दाखल होतील. प्रक्रिया उद्योग सुरू होतील. बेरोजगारांना कामे मिळतील. एकंदरीत देश नव्या प्रगतीपथावर चालायला लागेल. अमर हबीब, अंबाजोगाई मोबाईल – ८४११९०९९०९ सीलिंग कायदा रद्द करणे सरकारला राजकीय दृष्ट्या परवडत नसेल तर मधला मार्ग कोणता ? … Continue reading शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed