कवितेचे उदंड पीक आले, पण काळाच्या चाळणीत काय टिकणार?

दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन व ‘प्रबोधिनी कविरत्न पुरस्कार–२०२६’ सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा येथील गाडगे बाबा स्मारक सभागृहात झाला. डॉ.राजेंद्र मुंढे या संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी संमेलनामध्ये केलेले अध्यक्षीय भाषण… महाराष्ट्र साहित्य समूह, प्रबोधिनी मंच, चंद्रपूर शाखेच्या वतीने आयोजित या दुसऱ्या राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपल्याशी संवाद … Continue reading कवितेचे उदंड पीक आले, पण काळाच्या चाळणीत काय टिकणार?