बाजारात आपणास सर्वच भाज्या ताज्या वाटतात. शेतकऱ्यांकडून भाजी बाजारात येई पर्यंत कमीत कमी एक -दोन दिवसांचा कालावधी लागतो. अशावेळी ताज्या भाज्या ओळखणे अवघड होऊन बसते. पाणी मारून भाजी ताजी असल्याचा दावा विक्रेते करतात. मग अशावेळी ताजी भाजी कशी ओळखायची ? बाजारात भाजी खरेदी करताना ती कशी असावी ? हे जाणून घ्या स्मिता पाटील यांच्याकडून….
हा विषय आपणास आवडला असेल तर वेबसाईटवर लाईक करायला विसरू नका तसेच इये मराठीचिये नगरी वेबसाईटच्या कमेंट बाॅक्समध्ये कमेंट द्यायलाही विसरू नका..