राजर्षी शाहू महाराज यांनी यासाठी पालकांवर १ रुपया दंड बसविला..
नवसंकल्पना राबविणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हे धोरण शाहू महाराजांनी स्वीकारले होते. ऊस गाळण्याच्या लोखंडी घाण्यात अडकून शेतकऱ्यांची बोटे तुटतात म्हणून लाकडी घाणा तयार करणाऱ्यास त्यांनी बक्षीस जाहीर केले आणि लाकडी घाणा वापरणाऱ्यांचा सत्कारही केला. संस्थानात कॉफी, चहाच्या लागवडीचे प्रयोग यशस्वी केले. त्याचप्रमाणे साबुदाणा झाडांसह नवनवीन पिके काढण्यासही प्रोत्साहन दिले. … Continue reading राजर्षी शाहू महाराज यांनी यासाठी पालकांवर १ रुपया दंड बसविला..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed