भडकलेल्या भावनांमध्ये केव्हाही विचारांना सोयिस्कर तिलांजली दिलेली असते. पूर्वी खंडण-मंडण, पूर्वपक्ष-उत्तरपक्ष, पूर्वरंग-उत्तररंग असे छान शब्द होते. एकमेकांची बूज राखून माणसं विचारविनिमय करायची. आता हे अत्यंत अभावानं दिसतं आहे. ती परंपरा होती आपली. भावनातिरेकाच्या गदारोळात आज अस्तंगत होते आहे. विचारांची लढाई हातघाईवर येऊन ठेपली आहे. मुद्यांची चर्चा गुद्यांवर केव्हा येऊन ठेपेल … Continue reading तळमळ वाचन चळवळ रुजवण्याची…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed