मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो
आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या जात आहेत. खरं तर सत्ताधारी व्यवस्था भूमिहीनांना भूमी देण्याचा प्रयत्न करत असते. आता मात्र ज्यांची भूमी आहे, त्यांनाच भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. अजय कांडरलेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार … Continue reading मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed