महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची दडी आणि अतिवृष्टी, तर दुसरीकडे हमीभावाचा अभाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे कृषी व्यवस्था कोलमडून पडली आहे. या पार्श्वभूमीवर, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने तब्बल दोन वर्षांच्या विलंबाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Continue reading जिद्द, अभ्यास आणि जनआंदोलनाचा विजय : रोहित पवारांच्या लढ्याची महाराष्ट्रभर चर्चा Rohit Pawar Agitation for Farmers
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed