अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’
जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत वेगळे स्थान निर्माण करतो. प्रेम, एकटेपण, अस्मिता, सामाजिक बंधने आणि जगण्याच्या जिजीविषेचा शोध घेताना ही कविता केवळ भावनिक राहत नाही, तर ती प्रश्न विचारते, अस्वस्थ करते आणि … Continue reading अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed