छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग
छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे यांच्या मार्गदर्शनाने शिवछत्रपतींच्या नावे उभारलेली स्वराज्याची गुढी व तत्कालिन घडामोडीत संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंग हे या कार्यासाठी निश्चिचत मार्गदर्शक अन् प्रेरणादायी असे होते. पराविया नारी माउलीसमान । मानिलिया … Continue reading छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed