नदी वाचवा..

नदी वाचवा..नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने ते पाणी दुषित होत आहे. याचा परिणाम नदीच्या आरोग्यावर तर होतोच आहे पण मानवी आरोग्यावरही याचे परिणाम होऊ लागले आहेत. यासाठी नदीचे पाणी शुद्ध ठेवण्यासाठी नदीमध्ये सांडपाणी मिसळणे थांबवावे…