January 17, 2026
Home » भारतीय राजकारण

भारतीय राजकारण

सत्ता संघर्ष

वंदे मातरम निमित्ताने नेहरूद्वेष : राजकीय अजेंड्याचा पर्दाफाश

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यासाठी जणू काही वंदे मातरमला दीडशे वर्षे झाल्याचे निमित्त साधून लोकसभेमध्ये दहा तासाची चर्चा आयोजित केली होती. या चर्चेत भाग...
सत्ता संघर्ष

काँग्रेसचे आणखी एक विभाजन होईल का ?

स्टेटलाइन राज्या- राज्यात पराभव झाल्यावर पक्ष संघटना बांधणीसाठी कुठे प्रयत्न होताना दिसत नाही. भाजपप्रमाणे कार्यकर्त्यांना सतत काम दिले जात नाही. निवडणुकांखेरीज पक्ष लोकांना दिसतच नाही....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी : एक विनोदी शोकांतिका

मित्रहो,भारतीय शेतकरी म्हणजे आपल्या घरच्या ‘किचनमधल्या’ कुकरसारखा आहे. रोज शिटी वाजते, पण जेवण तयार होतं का नाही — हे विचारायला कुणी धजावत नाही!सरकार म्हणतं, “शेतकऱ्याला...
सत्ता संघर्ष

गांधी, संघाची शताब्दी आणि भारत..!

एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला अभिवादन केले नाही. त्यांचा गौरव...
सत्ता संघर्ष

हुकूमशाहीकडे वाटचाल करण्याच्या पाऊलखुणा..!

भारतामध्ये हुकूमशाही येऊ नये यासाठी खूप विचारमंथन करून राज्यघटना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीस सर्वाधिकार मिळता कामा नयेत, अशी व्यवस्था राज्यघटनेने केली...
विशेष संपादकीय

अजूनही जिवंत आहे गांधी…

गांधीना त्यांच्या हत्येनंतरही त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करून पुन्हा पुन्हा मारलं जात आहे. एवढं करूनही गांधी शेवटी या जगात उरतोच ! तो का उरतो याचा ऊहापोह...
सत्ता संघर्ष

आणीबाणीचा धडा…

देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

भाजप जिंकलीच कशी ? समजवण्याचा विश्लेषणात्मक प्रयत्न

लोकसभेच्या निवडणुकीवेळी महाराष्ट्रात मोठा पराजय पदरी पडलेली महायुती विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा महाविजय कसा मिळवू शकली ? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या...
सत्ता संघर्ष

ईडीची टांगती तलवार…

कायद्यापुढे सर्व समान आहेत असे म्हटले जाते, पण गांधी परिवार हा कायद्यापेक्षा मोठा आहे अशी समजूत काँग्रेस जनांची झालेली दिसते. आपण जर निर्दोष आहोत, आपण...
सत्ता संघर्ष

भाजप – अण्णा द्रमुक युतीचे स्टॅलिनना आव्हान !

ज्या राजकीय पक्षाने गेल्या निवडणुकीत भाजपशी युती तोडली त्या अण्णा द्रमुकशी भाजपने पुन्हा युती केली, त्या पक्षाला एनडीएमध्ये दाखल करून घेतले, या सर्व घटना एवढ्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!