महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही...
भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने रद्द केली. चुकीचा, बेकायदेशीर, तर्कहीन व घटनात्मकदृष्ट्या अवैध निर्णयासंबंधी पुनरावलोकन करणेचा अधिकार निर्विवादपणे न्यायालयाला आहे असे स्पष्टपणे...
उत्तरप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगना आणि दिल्लीच्या सरकारने आपल्यापेक्षा जास्त रुग्ण असूनसुद्धा शाळा सुरु केल्या आहेत. मग पुणे मुंबईमध्ये शिवाय आणखी काही शहरे जेथे रुग्ण संख्या...
विधान परिषदेतील आमदारकी दिखाव्यासाठी कपिल पाटील यांनी कधी खर्ची पाडली नाही. विषय किती विदारक असो वा विधायक, राजकीय असो की सांस्कृतिक कपिल पाटील यांची वाणी...
आज 10 मे सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिन. बघता सुधाकरभाऊनां जावुन 21 वर्षे झाली. त्यांच्यानंतर बंजारा समाजाला नेता राहीलेला नाही. सुधाकरभाऊ हे त्या अर्थाने बंजारा समाजाचे...
सर्व जग कोरोनाच्या संकटाने हैराण झाले आहे. प्रत्येकाला आता स्वतःचे उद्योग, नोकरी सांभाळण्यात अडचणी येत आहेत. काहींही नोकऱ्या गमावल्या आहेत तर काहींना उद्योगात फटके बसले...