ज्या गावांमध्ये अशी लक्ष्मीची देवस्थाने आहेत ती गावे दुर्गम कशी असू शकतील. आरोग्याचा प्रश्नही यामुळे मिटू शकेल. जमीनदारांच्या तावडीतून गोरगरिबांच्या जमिनीही सोडविता येणे शक्य आहे....
राजर्षी शाहूंच्या काळातही जेवणावळी असायच्या पण त्याचा उद्देश समाजात एकोपा राहावा हा होता. समाजात निर्माण झालेले गैरसमज, भेदभाव दूर व्हावेत, समाजातील सर्वांनी एकत्र यावे. ही...
एकदा ठेच लागल्यानंतर दुसऱ्यांदा अशी चूक होणार नाही याची काळजी आपण घ्यायला शिकले पाहिजे. अन्यथा आपण आयुष्यभर अशाच ठेचा खात राहणार. सुधारणा कधीच होणार नाही....
संसारात काय अनित्यता आहे. हे जाणणे. ओळखणे व त्यानुसार आपल्या जीवनात बदल करणे हा संन्यास आहे. संसाराचा त्याग करून हिमालयात गेला तरी दररोजच्या जेवणाची चिंता...
चांगल्या गोष्टीची सवय लागायला वेळ लागतो. पण वाईट गोष्टीची सवय लगेच लागते. हा सर्वांत मोठा धोका आहे. वाईटाच्या संगतीत चांगलाही बिघडतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल...
अहंकार असावा, पण कशाचा ? स्वतःलाच स्वतःमध्ये पाहण्याचा अहंकार असावा. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा अहंकार असावा. मी आत्मा आहे. ठराविक नावाच्या देहात हा...
आत्मज्ञान हे गुरूच्या मार्गदर्शनाखाली मिळवायचे असते. गुरूंच्या कृपेने याचा लाभ होतो. यातूनच भक्ती मार्गाचा उदय झाला. फक्त संशोधक, चिकित्सकवृत्तीने कार्य करणारा शिष्य असायला हवा. येथे...