डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी मध्ययुगीन कालखंडातील जैन साहित्यातील दुर्मिळ व अप्रकाशित १७ हस्तलिखीत ग्रंथांचे २४ खंडात संपादन केले असून त्या ग्रंथांचे प्रकाशन कोल्हापूर येथे महाराष्ट्र...
संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. राजेंद्र कृष्णराव घोरपडे म्हणऊनि संशयाहूनि थोर ।...
भारतात अनादी कालापासून भक्तीची परंपरा आजतागायत अस्तित्वात आहे. आदिनाथ भगवान शंकरापासून गुरू-शिष्याची ही भक्ती परंपरा सुरू झाली. संत ज्ञानेश्वरांनंतर ही परंपरा अनेकांनी पुढे चालवली. त्यातीलच...
संत ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील ज्ञानेश्वर (करवीरेश्वर) मंदिरात खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी सांगितली. येथेच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, हे सर्वपरिचित आहे. पण ज्ञानेश्वरी अन्य ठिकाणी लिहिल्याचे पुरावे...
माघ शुद्ध वसंत पंचमी आज संत तुकाराम महाराज जयंती या निमित्ताने…. एका विठ्ठलाचीच हृदयात स्थापना करणारे तुकोबा हे अव्यभिचारी भक्तीच आचरत होते. अतिशय विवेकयुक्त व...
संत ज्ञानेश्वरांनी कोणकोणत्या साहित्याची निर्मिती केली ? अभिजात अशा ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती ज्ञानेश्वरांनी केली. त्यातील पसायदान काय आहे ? मुळात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे...