भारतातील शहरी भागातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यां अन् उपाय

शहरातल्या स्त्रियांच्या समस्या वाढत्या जागतिकीरणानंतर आणि शहरीकरणानंतर ग्राम संस्कृती संपुष्टात येत चालली आहे. पूर्वीच्या गोष्टी, कहाणी, मालिका, चित्रपटांमध्ये पाहिलेले गाव,खेडे आता कमी पाहायला मिळते. सर्वच आधुनिकीकरणाच्या प्रभावाखाली असल्यामुळे, ग्रामीण आणि शहरी जीवन प्रणाली यात फार फरक आजकाल दिसून येत नाही. शहरीकरण झाले की त्याच्या फायद्याबरोबरच, सुख सोयींनीयुक्त अशा आरामदायी आयुष्याबरोबरच … Continue reading भारतातील शहरी भागातील महिलांना भेडसावणाऱ्या समस्यां अन् उपाय