ज्ञानेश्वरी निरुपणः वैराग्याशिवाय साधना फोल

परि वैराग्याचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरे ।तरि केतुलेनि एकें अवसरें । स्थिरावेल ।। ४१९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – परंतु वैराग्याच्या जोरावर मन जर अभ्यासाकडे वळविलें, तर कांही एका वेळानें तें स्थिर होईल. जीवनातला सर्वात मोठा शत्रू म्हणजे चंचल मन. मन एक क्षणभर भक्तीमध्ये, तर दुसऱ्या … Continue reading ज्ञानेश्वरी निरुपणः वैराग्याशिवाय साधना फोल