विश्वभारती संकल्पना आणि जागतिक पर्यावरण : एकाच धाग्यात गुंफलेले मानवतेचे भविष्य

मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश, प्रदूषण ही सर्व आव्हाने कोणत्याही एका देशापुरती मर्यादित नाहीत. ती संपूर्ण मानवजातीच्या भविष्यासमोर उभी आहेत. म्हणूनच ‘विश्वभारती’ या संकल्पनेची खरी गरज आज अधिक प्रकर्षाने जाणवते. … Continue reading विश्वभारती संकल्पना आणि जागतिक पर्यावरण : एकाच धाग्यात गुंफलेले मानवतेचे भविष्य