जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! वाचा सविस्तर…

पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. अधिक वृक्ष असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा जलद होतो. बरेचसे पाणी वृक्षच शोषून घेतात. हे विचारात घेऊन पाणथळ जमिनी क्षारपड होऊ नयेत यासाठी वृक्ष लागवड केली जाते. – राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेचि … Continue reading जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! वाचा सविस्तर…