रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर भटक्या जमातींचे राहणीमान आणि जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. अजूनही त्यांची जगण्यासाठीची धडपड पूर्वीसारखीच सुरू आहे. काही समाज वेगाने प्रगत होत असताना अनेक समाजबांधव पूर्वीचेच जगणे जगत आहेत. असाच एक समाज म्हणजे ‘नाथ पंथी डवरी’ समाज. खरं तर हा समाजसुद्धा अतिशय मोठी विचारसरणी धारण … Continue reading रिकाम्या झोळीतील सकारात्मकता