१९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?

भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे हा सर्वात गंभीर प्रश्न आहे. याकडे गांभिर्याने पाहाणे गरजेचे आहे. आजही शेतकरी आंदोलने होत आहेत. हमीभावाचा प्रश्न असेल किंवा शेतीतील नुकसानीचा प्रश्न असेल शेती करणे आता तितके सोपे राहीलेले नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभिर्याने पाहून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारेल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे … Continue reading १९ मार्च रोजी शेतकरी का करतात उपवास ?