ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज

पहिले मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन घाटनांदूर येथे २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात सादर होणारे त्यांचे अध्यक्षीय भाषण… भावांनो आणि बहिणींनो,आज आपण घटनांदूर येथे जमलो आहोत. शिक्षण पंढरी मानल्या गेलेल्या सोमेश्वर विद्यालयाच्या परिसरात आहोत. परिसरातून शेतकरी … Continue reading ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज